महाराष्ट्र : दुसरा टप्पा – काल (दि. २६) ८ मतदारसंघात सकाळी ७ ते सायं. ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६२.७१ टक्के मतदान झाला आहे.
वर्धा : ६४.८५ %, अकोला : ६१.७९ %, अमरावती : ६३.६७ %, बुलढाणा : ६२.०३ %, हिंगोली : ६३.५४ %, नांदेड : ६०.९४ %, परभणी : ६२.२६ %, यवतमाळ-वाशिम : ६२.८७ %.
८ मतदारसंघात अंदाजे सरासरी ६२.७१ टक्के मतदान
Pranaykumar Bandi
WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com